Saturday, December 15, 2018

गुणगुणावंस गाणं -- प्यार हुआ इक़रार हुआ





गुणगुणावंस गाणं -- प्यार हुआ इक़रार हुआ

प्यार हुआ इक़रार हुआ है
प्यार से फिर क्यों डरता है दिल
(कहता है दिल, रस्ता मुश्किल
मालूम नहीं है कहाँ मंज़िल ) -
प्यार हुआ इक़रार हुआ ...
दिल कहे इस मांग को, मैं तारों से संवार दूँ
तुमसे नया संसार लूँ, तुमको नया संसार दूँ
चाँद और सूरज, दीप गगन के
इस धरती पे उतार दूँ
आहा हा आहा हा, ...
प्यार हुआ इक़रार हुआ ...
रातों दसों दिशाओं से, कहेंगी अपनी कहानियाँ
प्रीत हमारे प्यार की, दोहराएंगी जवानियाँ
मैं रहूँगी, तुम रहोगे
फिर भी रहेंगी निशानियाँ
आहा हा आहा हा, ...
प्यार हुआ इक़रार हुआ ...
          
          हे गाणे श्री ४२० मधील आहे. हे गाणे राजकपूर व नर्गिस यांच्यावर चित्रित झालेले आहे. ह्या गाण्याचे गीतकार शैलेंद्र आहेत. या गाण्याला संगीत शंकर-जयकिशन यांनी संगीत दिले आहे. हे गीत मन्ना डे आणि लता मंगेशकर यांनी गायलेले आहे.
          १९५५ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे निर्देशन व दिग्दर्शन राजकपूर यांनी केले आहे. या चित्रपटातील सर्वच गाणी सुमधुर आहेत तसेच गाजलेली आहेत. त्यापैकीच हे एक      गुणगुणावंस वाटणारं सुमधुर गीत.   
          








No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

   तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ तुम्ही घ्या र डोळे सुख । पाह...